संपादकीय : यवतमाळ जिल्ह्यातील निराधार असलेले लाभार्थी यांना गेल्या तीन महिन्यांपासून कुठल्याही प्रकारचे मानधन मिळालेच नाही. जिल्ह्यातील तहसील कार्यालयामध्ये लाभार्थ्यांना वारंवार यां ना त्या कारणावरून चकरा माराव्या लागतात. ही परिस्थिती…
तालुका प्रतिनिधी – आदेश साठे. २०१० ते ११, च्या महापुराने पुनर्वसन झालेले भीमकुंड हे गाव काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने त्यांचे पुनर्वसन गावालगतच लागून असलेल्या भिमकुंड (टेकडी) येथे पुनर्वसन झाले होते.…
घाटंजी : भिमकुंड (टेकडी) गट ग्रामपंचायत (ठाणेगाव) येथील आदिवासी समाजाचे कायम रहिवासी असलेले 20 ते 22 घर असून. गेल्या पंधरा वर्षापासून रहिवाशी आहेत तरी शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा येथिल आदिवासी…