घाटंजी येथे – अखेर आदिवासी समाजाचे न्यायासाठी आमरण उपोषण. आमदार राजू तोडसाम BJP यांचे आदिवासी समाजाच्या विकासाकडे दुर्लक्ष?

तालुका प्रतिनिधी – आदेश साठे. २०१० ते ११, च्या महापुराने पुनर्वसन झालेले भीमकुंड हे गाव काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने त्यांचे पुनर्वसन गावालगतच लागून असलेल्या भिमकुंड (टेकडी) येथे पुनर्वसन झाले होते.…

Follow the संगम समाचार channel on WhatsApp:👇👇

https://whatsapp.com/channel/0029VaACgtR545unuWE6090k

समाज समाजाचा विरोधी…

घाटंजी तालुका प्रशासनाच्या विरोधात आदिवासी समाजाचे आमरण उपोषन

घाटंजी : भिमकुंड (टेकडी) गट ग्रामपंचायत (ठाणेगाव) येथील आदिवासी समाजाचे कायम रहिवासी असलेले 20 ते 22 घर असून. गेल्या पंधरा वर्षापासून रहिवाशी आहेत तरी शासनाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा येथिल आदिवासी…

error: Content is protected !!